एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
No Road No Vote: 'रस्ता नसेल तर मतदान नाही', संतप्त नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा
राज्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यांच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, याच पार्श्वभूमीवर 'राजे' गावातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'रस्ता नसेल तर मतदान नाही', असा थेट इशारा देत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अनेक वर्षांपासून या गावात पक्का रस्ता नसल्याने, विशेषतः पावसाळ्यात, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शासनाने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
CMST Bag Found : मुंबईतील CSMT बाहेर संशयास्पद बॅग; परिसरात काही काळ तणाव
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement























