एक्स्प्लोर
Onion Crisis: 'सरकार मायबाप सरकार, मदत करा', Nashik मधील कांदा उत्पादक शेतकऱ्याची आर्त हाक
नाशिकमधील (Nashik) कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अतिवृष्टी आणि कमी भावामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावात तर परिस्थिती अत्यंत बिकट असून, दिवाळीसाठी (Diwali) साठवलेला कांदा चाळीतच सडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 'सरकार मायबाप सरकार शेतकऱ्यांना काहीतरी मदत करा,' अशी मागणी एका शेतकऱ्याने एबीपी माझाशी बोलताना केली आहे. अतिवृष्टीमुळे आधीच खरीप मक्याचे पीक वाया गेले आणि आता कांद्यालाही कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच बाजार समित्यांमधील लिलाव बंद असल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. दिवाळीचा सण तोंडावर असताना शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम
Advertisement
Advertisement




















