एक्स्प्लोर
Nagpur Farmers Protest: नागपुरारात 14 तासांपासून वाहनाांना ब्रेक, लोकांची पायपीट
नागपूरमध्ये (Nagpur) प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी महाएल्गार आंदोलन सुरू केले आहे, ज्यामुळे अनेक राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाले आहेत. 'आम्ही कर्जमाफी होईपर्यंत हटणार नाही, मंत्र्यांनी चर्चेसाठी इथेच यावे,' असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी नागपूर-हैदराबाद (NH-44), नागपूर-वर्धा, नागपूर-जबलपूर आणि नागपूर-रायपूरला जोडणारे महामार्ग रोखून धरले आहेत. या 'चक्काजाम' आंदोलनामुळे शहराला जोडणाऱ्या आऊटर रिंग रोडवर (Outer Ring Road) प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या कित्येक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. आंदोलकांनी महामार्गावरच ठिय्या मांडल्याने नागपुरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे आणि हजारो प्रवासी, तसेच अत्यावश्यक सेवांच्या गाड्या अडकून पडल्या आहेत.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement





















