एक्स्प्लोर
Mumbai Sameer Dalvai: 'शाळा बंद करण्याचा टास्क फोर्सचा विचार नाही' ABP Majha
राज्यात ओमायक्रोन आणि कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा टास्क फोर्सचा विचार नाही. दहावी बारावी परीक्षेच्या दृष्टिकोणातून लसीकरणसाठी 15 ते 18 वयोगटाचा टप्पा महत्वाचा !ज्याप्रमाणे आपण कोव्हक्सीन लस प्रौढांना दिली अगदी तशीच लस ही 15 ते 18वयोगटातील मुलांना दिली जाणार .पहिला डोस आणि त्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस .15 ते 18 असा वयोगट आहे ज्यांची दहावी बारावी परीक्षा जवळ आहे त्यामुळे त्याच्या जवळपास लसीकरण होणे महत्वाचे आहे...हा वयोगट जास्त बाहेर जाणारा आहे...
महाराष्ट्र
Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...
Khopoli Mangesh Kalokhe यांच्या हत्येचा CCTV, नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंचे पती मंगेश काळोखे
Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण






















