एक्स्प्लोर
Mumbai Sameer Dalvai: 'शाळा बंद करण्याचा टास्क फोर्सचा विचार नाही' ABP Majha
राज्यात ओमायक्रोन आणि कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा टास्क फोर्सचा विचार नाही. दहावी बारावी परीक्षेच्या दृष्टिकोणातून लसीकरणसाठी 15 ते 18 वयोगटाचा टप्पा महत्वाचा !ज्याप्रमाणे आपण कोव्हक्सीन लस प्रौढांना दिली अगदी तशीच लस ही 15 ते 18वयोगटातील मुलांना दिली जाणार .पहिला डोस आणि त्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस .15 ते 18 असा वयोगट आहे ज्यांची दहावी बारावी परीक्षा जवळ आहे त्यामुळे त्याच्या जवळपास लसीकरण होणे महत्वाचे आहे...हा वयोगट जास्त बाहेर जाणारा आहे...
महाराष्ट्र
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
आणखी पाहा



















