एक्स्प्लोर
Mumbai Sameer Dalvai: 'शाळा बंद करण्याचा टास्क फोर्सचा विचार नाही' ABP Majha
राज्यात ओमायक्रोन आणि कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा टास्क फोर्सचा विचार नाही. दहावी बारावी परीक्षेच्या दृष्टिकोणातून लसीकरणसाठी 15 ते 18 वयोगटाचा टप्पा महत्वाचा !ज्याप्रमाणे आपण कोव्हक्सीन लस प्रौढांना दिली अगदी तशीच लस ही 15 ते 18वयोगटातील मुलांना दिली जाणार .पहिला डोस आणि त्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस .15 ते 18 असा वयोगट आहे ज्यांची दहावी बारावी परीक्षा जवळ आहे त्यामुळे त्याच्या जवळपास लसीकरण होणे महत्वाचे आहे...हा वयोगट जास्त बाहेर जाणारा आहे...
महाराष्ट्र

Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 14 March 2025

ABP Majha Headlines : 02 PM : 14 March 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Gunaratna Sadavarte Holi : रंग लावले, पप्पीचा प्रयत्न, सदावर्ते कपलची हटके होळी, FULL VIDEO

ABP Majha Headlines : 01 PM : 14 March 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बॉलीवूड
विश्व
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement