एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai-Goa Expressway : कोकणात जाणाऱ्यांची 'वाट' बिकट, 8 तासांच्या प्रवासासाठी 14 तास
मागील काही वर्षांपासून सुरु असलेलं मुंबई गोवा महामार्गाच काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीय. त्यातच या महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला होता. गणेशोत्सवासाठी कोकणाच्या वाटेवर चाकरमान्याना खड्ड्यांचं विघ्न आहे. Mumbai-Goa Express Way ची खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. तरी या प्रवास कधी सुखकर होणार यावर प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे.
Tags :
Mumbai-Goa Expresswayमहाराष्ट्र
ABP Majha Headlines : 7 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Rathod Car Accident : संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, पिकअपला दिली जोरदार धडक
Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP Majha
Marathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णय
Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 10 PM : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion