एक्स्प्लोर
Crop Insurance | राज्यमंत्री बच्चू कडूंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन | ABP Majha
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीनं मुंबईत आंदोलन सुरु केलंय.
2018 रब्बी हंगामातील पीक विमा त्वरित शेतकऱ्यांना मिळावा यासाठी हे आंदोलन सुरु आहे जर पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर विमा कंपनी कार्यालयात शेतकरी शिदोरी घेऊन मुक्काम करतील असा इशारा बच्चू कडू यांच्या वतीनं देण्यात आलाय.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
2018 रब्बी हंगामातील पीक विमा त्वरित शेतकऱ्यांना मिळावा यासाठी हे आंदोलन सुरु आहे जर पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर विमा कंपनी कार्यालयात शेतकरी शिदोरी घेऊन मुक्काम करतील असा इशारा बच्चू कडू यांच्या वतीनं देण्यात आलाय.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
महाराष्ट्र
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
आणखी पाहा


















