एक्स्प्लोर
Malegaon Blast Verdict: 17 वर्षांनंतर आरोपी Sameer Kulkarni म्हणतात, 'निकाल सत्याच्या बाजूनेच'
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाआधी, आरोपी समीर कुलकर्णी यांनी एबीपी माझाचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. "निकाल सत्याच्या बाजूने येईल. निकाल हा धर्माच्या बाजूने येईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेली सतरा वर्षे आपण निर्दोषत्वाच्या शिक्कामोर्तबाची वाट पाहत असून, एकही सुनावणी चुकवली नसल्याचे त्यांनी सांगितले. जातीय तेढ निर्माण करण्याचा आरोप फेटाळताना, मालेगावात अशी कोणतीही घटना घडली नाही, असे ते म्हणाले. अभिनव भारत संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावर बोलताना, संस्थेच्या विश्वस्तांनीच न्यायालयात कोणालाही ओळखत नसल्याचे सांगितल्याचा दावा त्यांनी केला. अभिनव भारत ही कोणतीही प्रतिबंधित किंवा देशविघातक संघटना नसल्याचेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
आणखी पाहा























