एक्स्प्लोर
Rain Updates पावसाचा जोर कमी होणार, कमी दाबाचं क्षेत्र गुजरात, सौराष्ट्राच्या भागातून पुढे जाणार
राज्यात पावसाचा जोर आता कमी होणार असल्याची माहिती आहे. एक कमी दाबाचं क्षेत्र ३० सप्टेंबरपर्यंत पश्चिमेकडे सरकणार आहे. हे क्षेत्र उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), दक्षिण गुजरात (South Gujarat) आणि सौराष्ट्र (Saurashtra) भागातून पुढे जाईल. सध्या कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे महाराष्ट्रावरील पावसाचे संकट काही प्रमाणात कमी होऊ शकते. १ ऑक्टोबरपर्यंत हे क्षेत्र गुजरात किनाऱ्याजवळ ईशान्य अरबी समुद्रामध्ये (Northeast Arabian Sea) पोहोचेल. या बदलामुळे राज्यातील पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Maharashtra Politics Special Report:सभागृहाबाहेर कट्टर विरोधकांमध्ये शेकहँड, तर मित्रांमध्येच जुंपली
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
क्राईम
भविष्य






















