एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Rain : राज्यात तब्बल 20जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढचे दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
यंदाच्या मोसमात पावसानं रौद्र रुप दाखवलं आणि अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आणि आता जाता जाता देखील पावसानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसू उभे केलेत. परतीच्या पावसानं बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोलीसह राज्यातल्या अनेत ठिकाणी उभ्या पीकाचं नुकसान केलं आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं, आज आणि उद्या विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलं आहे. हिंगोलीत कयाधू नदीला पूर आलं आहे. बुलढाण्यातही पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसत आहे. अनेक ठिकाणी कापूस आणि सोयाबीनच्या पीकाचं मोठं नुकसान झालं आहे.
महाराष्ट्र
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement