एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Temperature: महाराष्ट्रात पारा चाळीशी पार, महाराष्ट्राची लाहीलाही ABP Majha
राज्यातील तापमानात होळीनंतर मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. सध्या अनेक भागात पारा ४० अंश सेल्सियसच्या पार गेलाय. तर विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा लाटेचा इशारा दिलाय. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. विदर्भातल्या अनेक शहरांचा पारा ४० अंशांपार गेला होता. इकडे कोकणात ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेची लाट असली तरी कोकणातलं तापमान स्थिर आहे.. या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी आहे. मुंबईतली मात्र उष्णतेची लाट ओसरली असं हवामानखात्यानं सांगितलंय. या आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती सुधारण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्र
9 Second News : 9 AM : नऊ सेकंदात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 07 Oct 2024 : ABP Majha
Underground Mumbai Metro Line 3:मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रोचं उद्घाटन,मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेत
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी; पवार, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
Ramraje Nimbalkar : येत्या दोन ते तीन दिवसांत रामराजे निंबाळकर Ajit Pawar यांना भेटणार
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 7 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion