एक्स्प्लोर
Palghar, Washim, Manmad: अवकाळी पावसाची हजेरी ABP Majha
हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसानं झोडपलं. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील येवला, मनमाड परिसरात जोरदार सरी बरसल्या. पावसामुळे कांदा लागवडीर परिणाम होणार आहे तर ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर रोगाचा प्रादुर्भावही वाढलेला दिसतोय. त्यामुळे कांदा खराब होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. वाशिमही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. रात्री ९ पासून बरसलेल्या कारंजा तालुक्यातील दीड तासांच्या पावसानं गहू पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फायदा झाला असला तरी तूर, हरभरा उत्पादकांना मात्र नुकसानाची भीती आहे.
महाराष्ट्र
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
आयपीएल
राजकारण
महाराष्ट्र


















