एक्स्प्लोर
Palghar, Washim, Manmad: अवकाळी पावसाची हजेरी ABP Majha
हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसानं झोडपलं. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील येवला, मनमाड परिसरात जोरदार सरी बरसल्या. पावसामुळे कांदा लागवडीर परिणाम होणार आहे तर ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर रोगाचा प्रादुर्भावही वाढलेला दिसतोय. त्यामुळे कांदा खराब होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. वाशिमही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. रात्री ९ पासून बरसलेल्या कारंजा तालुक्यातील दीड तासांच्या पावसानं गहू पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फायदा झाला असला तरी तूर, हरभरा उत्पादकांना मात्र नुकसानाची भीती आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
आणखी पाहा




















