एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Police : राज्याच्या पोलीस दलात 50 हजार पदांची भरती : Dilip Walse Patil
राज्याच्या पोलीस दलात ५० हजार पदांची भरती केली जाईल, अशी मोठी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलीय. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना वळसे पाटील यांनी राज्याच्या पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचं मान्य केलं. आर.आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी ६० हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी १० हजार पोलिसांची भरती करण्यात आली. आता उर्वरित ५० हजार पोलिसांची भरती करायची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
Vidhansabha Superfast : विधानसभा सुपरफास्ट : 26 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, कोणाकोणाला उमेदवारी?
ABP Majha Headlines : 6 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Kishore JoragewarJoin BJP : सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जोरगेवार जाणार भाजपमध्ये
ABP Majha Headlines : 5 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement