एक्स्प्लोर
Kolhapur Rains : उसाच्या फडात पाणीच पाणी; तोडणी खोळंबल्यानं चिंता ABP Majha
कोल्हापुरातील अवकाळी पावसामुळे ऊस शिवारात पाणी शिरल्यानं शेतकऱ्याचं नुकसान झालंय. तोडणी खोळंबली असल्यानं साखर कारखान्याचा हंगाम अडचणीत आलाय. ऊस पुरेसा मिळत नसल्यामुळे साखर कारखाना काही काळासाठी बंद ठेवावा लागणार आहे त्यामुळे दररोज साखर कारखान्याचंही नुकसान होतंय. कोल्हापुरात ऊस नुकसानाचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय केसरकर यांनी
महाराष्ट्र
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
आणखी पाहा




















