एक्स्प्लोर
Maharashtra Heat Wave : 3 दिवसांनंतर कमाल तापमान वाढीचा इशारा : ABP Majha
राज्यभरात गेल्या दिवसांपासून तापमान प्रचंड वाढलं आहे... वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होतीय... तर दुसरीकडे राज्यात पुढील ३ दिवस तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.. पण ३ दिवसांनंतर कमाल तापमान ३३ ते ३८ अंशावर जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.. पण विदर्भातील काही जिल्ह्यात मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.. राज्यात आज कोणत्या जिल्ह्यात किती तापमान होतं..सांगतायत आमचे प्रतिनिधी.. पाहुयात..
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
आणखी पाहा






















