एक्स्प्लोर
Maharashtra Heat Wave : 3 दिवसांनंतर कमाल तापमान वाढीचा इशारा : ABP Majha
राज्यभरात गेल्या दिवसांपासून तापमान प्रचंड वाढलं आहे... वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होतीय... तर दुसरीकडे राज्यात पुढील ३ दिवस तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.. पण ३ दिवसांनंतर कमाल तापमान ३३ ते ३८ अंशावर जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.. पण विदर्भातील काही जिल्ह्यात मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.. राज्यात आज कोणत्या जिल्ह्यात किती तापमान होतं..सांगतायत आमचे प्रतिनिधी.. पाहुयात..
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
आणखी पाहा



















