एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Cold Wave | कोकणात थंडीचा जोर वाढला; अनेक गावं दाट धुक्यात हरवली
राज्यात ंथंडीचा कडाका वाढत असताना आता कोकण, रत्नागिरी जिल्ह्यात देखील थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत आहे. अनेक गावं सध्या धुक्यात हरवली असून उशिरापर्यत त्या ठिकाणी सुर्यनारायणाचं दर्शन देखील होत नाही. मुंबई - गोवा हायवेवर देखील सध्या दाट धुकं पसरलं असून त्याचा परिणाम हा वाहनांच्या वेगावर झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या पारा 10 ते 12 अंश किंवा त्यापेक्षा देखील खाली गेला आहे. या थंडीमुळे आंब्याला मोहोर येईल अशी आशा देखील व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र
Shrikant Shinde:मालाड विधानसभेवर शिंदे गट करणार दावा, शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता
Ratnagiri Crime भोस्ते घाटातील मृतदेह आणि स्वप्नीलचा संबंध काय?पोलिसांकडून स्वप्नील आर्याचा शोध सुरु
Tirupati Temple : तिरुपती मंदिरातल्या प्रसादातील भेसळ प्रकरणी कारवाईची मागणी
ABP Majha Headlines 3 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
Wardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
पुणे
भारत
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement