एक्स्प्लोर

Maha Governor vs CM| विमान उड्डणाला मान्यता नसल्याचा संदेश आदल्याच दिवशी दिला : मुख्यमंत्री कार्यालय

मुंबई : सरकारी विमानातून प्रवास करण्यावरुन ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वादाला नवं तोंड फुटलं. राज्यपाल विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचं कळवलं, असं राज्यपाल सचिवालयाने म्हटलं आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाने आपली बाजू मांडली आहे. राज्यपालांना विमान वापरण्यात परवानगी मिळाली आहे की नाही याची खातरजमा न केल्यानेच राज्यपालांचा खोळंबा झाला. यात राज्य सरकारची कोणतीही चूक नाही, असं सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.  या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने परिपत्रक जारी केलं आहे.मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत मान्यता दिली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करुन न घेतल्याने राज्यपालांना सरकारी विमानाने इच्छित स्थळी जाता आलं नाही. राजभवन सचिवालयाने राज्यपालांबाबत पुरेशी काळजी घेणं अपेक्षित होतं. पण ते झालं नाही. राज्य सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून राजभवानातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे, असंही या पत्रकात म्हटलं आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Osama on Pakistan: 10-12 वी इथेच,आधार- रेशन कार्डही भारताचं, पाकला निघालेला ओसामा काय म्हणाला?
Osama on Pakistan: 10-12 वी इथेच,आधार- रेशन कार्डही भारताचं, पाकला निघालेला ओसामा काय म्हणाला?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan : खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्याने सहा जिल्हे वगळता अन्यत्र उद्योजक गुंतवणुकीस पुढे येत नाहीत; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका
खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्याने सहा जिल्हे वगळता अन्यत्र उद्योजक गुंतवणुकीस पुढे येत नाहीत; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका
तीन वर्षाचं लिव्ह इन रिलेशनशीप, 3 मिनटांत सगळं संपलं; प्रियकराच्या क्राइम ब्रँचने आवळल्या मुसक्या
तीन वर्षाचं लिव्ह इन रिलेशनशीप, 3 मिनटांत सगळं संपलं; प्रियकराच्या क्राइम ब्रँचने आवळल्या मुसक्या
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अटारी वाघा बाॅर्डरवर अनेक कुटुंबांची अन् मनांची 'फाळणी' होत असताना पाकिस्तानी सीमा हैदर कायद्याच्या तडाख्यातून कशी वाचली? नेमकं काय घडलं??
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अटारी वाघा बाॅर्डरवर अनेक कुटुंबांची अन् मनांची 'फाळणी' होत असताना पाकिस्तानी सीमा हैदर कायद्याच्या तडाख्यातून कशी वाचली? नेमकं काय घडलं??
Damwater Maharashtra: अक्षयतृतीयेला राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा केवळ 34.77 टक्क्यांवर, उजनी मायनसमध्ये, खडकवासला, जायकवाडी किती?
अक्षयतृतीयेला राज्यातील धरणसाठा चिंताजनक, उजनी मायनसमध्ये, खडकवासला, जायकवाडी किती?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | 30 April 2025 | ABP MajhaIndia Caste Census | जातनिहाय जनगणनेचे नेमके फायदे आणि तोटे काय?India Caste Census | देशात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णयUri zero line : उरीच्या झिरो लाईनवर एबीपी माझा, ग्राऊंडवर नेमकी परिस्थिती काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan : खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्याने सहा जिल्हे वगळता अन्यत्र उद्योजक गुंतवणुकीस पुढे येत नाहीत; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका
खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्याने सहा जिल्हे वगळता अन्यत्र उद्योजक गुंतवणुकीस पुढे येत नाहीत; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका
तीन वर्षाचं लिव्ह इन रिलेशनशीप, 3 मिनटांत सगळं संपलं; प्रियकराच्या क्राइम ब्रँचने आवळल्या मुसक्या
तीन वर्षाचं लिव्ह इन रिलेशनशीप, 3 मिनटांत सगळं संपलं; प्रियकराच्या क्राइम ब्रँचने आवळल्या मुसक्या
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अटारी वाघा बाॅर्डरवर अनेक कुटुंबांची अन् मनांची 'फाळणी' होत असताना पाकिस्तानी सीमा हैदर कायद्याच्या तडाख्यातून कशी वाचली? नेमकं काय घडलं??
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अटारी वाघा बाॅर्डरवर अनेक कुटुंबांची अन् मनांची 'फाळणी' होत असताना पाकिस्तानी सीमा हैदर कायद्याच्या तडाख्यातून कशी वाचली? नेमकं काय घडलं??
Damwater Maharashtra: अक्षयतृतीयेला राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा केवळ 34.77 टक्क्यांवर, उजनी मायनसमध्ये, खडकवासला, जायकवाडी किती?
अक्षयतृतीयेला राज्यातील धरणसाठा चिंताजनक, उजनी मायनसमध्ये, खडकवासला, जायकवाडी किती?
83 फूट उंच, ब्रॉन्झ धातू; मालवण किल्ल्यावर उभारला शिवरायांचा नवा पुतळा, लोकार्पण कधी?
83 फूट उंच, ब्रॉन्झ धातू; मालवण किल्ल्यावर उभारला शिवरायांचा नवा पुतळा, लोकार्पण कधी?
Shahid Afridi : भारताविरोधात वायफळ बडबड करणाऱ्या शाहीद आफ्रिदीला दणका, केंद्र सरकारनं अखरे 'तो' निर्णय घेतलाच
भारताविरोधात वायफळ बडबड करणाऱ्या शाहीद आफ्रिदीला दणका, केंद्र सरकारनं अखरे 'तो' निर्णय घेतलाच
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल  2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल  2025 | बुधवार
राहुल गांधी सातत्याने म्हणत राहिले, जातीय जनगणना करून आम्ही समाजाचा X-Ray करु; आता बिहारच्या निवडणुकीच्या तोंडावर एनडीएचा विरोध असतानाही जातीय जनगणनेची घोषणा!
राहुल गांधी सातत्याने म्हणत राहिले, जातीय जनगणना करून आम्ही समाजाचा X-Ray करु; आता बिहारच्या निवडणुकीच्या तोंडावर एनडीएचा विरोध असतानाही जातीय जनगणनेची घोषणा!
Embed widget