एक्स्प्लोर
Farmers Protest: 'परिणाम वाईट होतील', Karale Guruji यांचा सरकारला थेट इशारा; Vidarbha त आंदोलन पेटणार?
विदर्भातील (Vidarbha) शेतकरी आंदोलनाचे नेते नितेश कराळे गुरुजी (Nitesh Karale Guruji) यांनी कर्जमाफीच्या (Loan Waiver) मागणीवरून सरकारला इशारा दिला आहे. 'शेतकऱ्यांचा आक्रोश खूप मोठा होईल, परिणाम वाईट होतील', अशा शब्दात कराळे गुरुजींनी सरकारला सुनावले आहे. विदर्भातील शेतकरी झोपलेले नाहीत, असेही ते म्हणाले. आंदोलन सुरू झाल्यावरच सरकारला प्रतिनिधी पाठवण्याची आठवण का झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने तातडीने चर्चेसाठी प्रतिनिधी पाठवून सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी कराळे गुरुजींनी केली आहे.
महाराष्ट्र
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























