कोल्हापूर जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने अडचणीत भर पडली आहे. जिल्ह्यात दररोज 35 हजार डोस लागतात, आता केवळ 19 हजार डोस शिल्लक आहेत. त्यामुळे आज दिवसभरात कोल्हापुरातील लसीकरण कधीही थांबू शकतं. लस संपल्याने महापालिकेने 9 लसीकरण केंद्रे बंद ठेवली. डोस शिल्लक असतील तेवढ्याच नागरिकांना बोलवून लस दिली जाणार आहे.
एक्स्प्लोर
Corona Vaccine Shortage | कोल्हापूर जिल्ह्यात लसीचा तुटवडा; साठा संपल्याने 9 लसीकरण केंद्रे बंद
महाराष्ट्र
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sambhajinagar MIM Result : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















