कोल्हापूर जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने अडचणीत भर पडली आहे. जिल्ह्यात दररोज 35 हजार डोस लागतात, आता केवळ 19 हजार डोस शिल्लक आहेत. त्यामुळे आज दिवसभरात कोल्हापुरातील लसीकरण कधीही थांबू शकतं. लस संपल्याने महापालिकेने 9 लसीकरण केंद्रे बंद ठेवली. डोस शिल्लक असतील तेवढ्याच नागरिकांना बोलवून लस दिली जाणार आहे.
एक्स्प्लोर
Corona Vaccine Shortage | कोल्हापूर जिल्ह्यात लसीचा तुटवडा; साठा संपल्याने 9 लसीकरण केंद्रे बंद
महाराष्ट्र
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
आणखी पाहा



















