एक्स्प्लोर
High Court On Pothole Menace: खड्डे किंवा मॅनहोलमुळे मृत्यू? ६ लाखांची भरपाई द्या: हायकोर्ट
मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 'चांगले रस्ते मिळणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचं' कोर्टानं स्पष्ट नमूद केलं आहे. या निकालात, खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात मृत्यू झाल्यास मृताच्या वारसांना सहा लाख रुपये, तर जखमींना पन्नास हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही नुकसान भरपाईची रक्कम दोन महिन्यांच्या आत वितरीत करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. जर वेळेत भरपाई दिली नाही, तर महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित मुख्य अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरले जाईल, असा सक्त इशाराही न्यायालयाने दिला आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम
Advertisement
Advertisement




















