एक्स्प्लोर
Bacchu Kadu Protest : 'एका कष्टकऱ्यासाठी दुसऱ्याला वेठीस का धरता?', बच्चू कडूंच्या आंदोलनावर नागरिक संतप्त
नागपुरात (Nagpur) आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात झालेल्या शेतकरी आंदोलनामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला, ज्यामुळे सामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले. 'एका कष्टकरी माणसाचा प्रश्न सोडवायला तुम्ही असा सामान्य माणसांना वेठीस धरणारे का?', असा संतप्त सवाल एका महिलेने आंदोलकांना केला. या आंदोलनामुळे नागपूर-वर्धा महामार्गावर (Nagpur-Wardha Highway) प्रचंड वाहतूक कोंडी होऊन लोक १५-१५ तास अडकून पडले होते. अनेकांनी लहान मुले आणि कुटुंबासह अनेक किलोमीटर पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांच्याकडे खाण्या-पिण्याची कोणतीही सोय नव्हती. कोणत्याही अटी आणि शर्तींशिवाय शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी (Loan Waiver) करावी, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या आंदोलनाची दुसरी बाजू मांडताना, 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी रजत वसिष्ठ यांनी लोकांच्या व्यथा मांडल्या.
महाराष्ट्र
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























