एक्स्प्लोर
Amravati Crop Loss | अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, गहू बाजरी मातीमोल
अमरावती जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. आज पहाटे पावसानं जोरदार हजेरी लावली. शेतात उभा असलेला गहू, हरभरा, कापणीवर आलेला असताना पावसामुळे मातीमोल झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदूर, बाजारा, मोर्शी यासह इतर तालुक्यांना या पावासाचा फटका बसला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. परभणीतही सलग दोन दिवस झालेल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं. गहू आणि हरभरा ही पीकं अक्षरश: झोपली आहेत.
महाराष्ट्र
NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Amol Mitkari On VSR मुख्यमंत्री, मंत्र्यांना विनंती ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करा पण VSR ने नको
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग
आणखी पाहा




















