एक्स्प्लोर
Amravati Crop Loss | अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, गहू बाजरी मातीमोल
अमरावती जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. आज पहाटे पावसानं जोरदार हजेरी लावली. शेतात उभा असलेला गहू, हरभरा, कापणीवर आलेला असताना पावसामुळे मातीमोल झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदूर, बाजारा, मोर्शी यासह इतर तालुक्यांना या पावासाचा फटका बसला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. परभणीतही सलग दोन दिवस झालेल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं. गहू आणि हरभरा ही पीकं अक्षरश: झोपली आहेत.
महाराष्ट्र
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल
Ashok Kharat Case : खरातच्या लग्नाचा किस्सा,गावकऱ्यांनी सांगितला, हळदीवेळी शर्ट काढत नव्हता..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
करमणूक





















