एक्स्प्लोर
Majha Katta Nilesh Nalawade : 'एका एकरच्या पाण्यात 3 एकर शेती', ऊस कमी पाण्याचं पीक होणार?
शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे, विशेषतः ऊस उत्पादनात मोठे बदल दिसून येत आहेत. यात Soil Moisture आणि NPK सेन्सरच्या मदतीने पिकाला पाण्याची आणि खतांची नेमकी गरज ओळखता येते. 'ज्या पाण्यामध्ये एक एकर भिजत होतं, त्या पाण्यामध्ये आता चार एकर शेती करू शकता,' असा दावा या तंत्रज्ञानाचा वापर करणारे तज्ज्ञ करतात. पारंपरिक पद्धतीत जिथे एकरी तीन कोटी लिटर पाणी लागायचे, तिथे सेन्सरच्या अचूक वापरामुळे केवळ अठ्ठ्याऐंशी लाख लिटर पाण्यात पीक घेणे शक्य झाले आहे. यामुळे ऊस हे जास्त पाण्याचे पीक असल्याचा गैरसमज दूर होऊन पाण्याची मोठी बचत होण्यास मदत होत आहे.
महाराष्ट्र
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
मुंबई
क्राईम
Advertisement
Advertisement






















