एक्स्प्लोर
India-China Face off | जवानांचं बलिदान देश कधीच विसरणार नाही : राजनाथ सिंह
India-China Face off | जवानांचं बलिदान देश कधीच विसरणार नाही, संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत आहे. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिहं यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
आणखी पाहा




















