एक्स्प्लोर
Aurangabad | अत्यावश्यक सेवेची दुकानं दुपारी 1 वाजेपर्यंतच सुरु राहणार; जिल्हा प्रशासनाचा निर्णय
औरंगाबादमध्ये आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंतच सुरु राहणार. यात किराणा, डेअरी , बेकरी ,खाद्यपदार्थ दुकाने ,भाजीपाला यांचा समावेशा आहे. फक्त मेडिकलची दुकाने 24 तास सुरु ठेवता येणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion























