एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : उद्यापासून दूध पुरवठा सुरळीत होणार, आंदोलन मागे
उद्यापासून मुंबईचा दूध पुरवठा अखेर सुरळीत होणार आहे. दूधदराचा तिढा सुटल्याने गेल्या 4 दिवसांपासून सुरु असेलेलं आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी मागे घेतलंय. त्यामुळे मुंबईकरांच्या डोक्यावर घोंगावणारं दूध तुटवड्याचं संकट टळलंय. चार दिवसांचं आंदोलन, शेकडो दूध टँकरचं नुकसान, लाखो लिटर दूध वाया घालवल्यानंतर आज अखेर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात लिटरमागे 5 रुपये पडणार आहेत.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion