एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : कोरेगाव-भीमा षडयंत्र होतं, पुन्हा घडू नये त्यासाठी सतर्क राहा : मुख्यमंत्री
"कोरेगाव भीमातील हिंसाचार हे मोठं षडयंत्र होतं. येणाऱ्या काळात अशाच प्रकारची जातीयवादी परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते. अशावेळी सर्वांना तिरंग्याखाली एकत्र आणून, भाजप कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे", असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. आज मुंबईत भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
याशिवाय आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या.
याशिवाय आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion