एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई: बेस्टच्या ताफ्यातून 159 बस कमी होणार
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टने 159 बस सेवेतून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारण 15 वर्षे आयुर्मान झालेल्या बस सेवेतून बाद केल्या जातात. मात्र यातील अनेक गाड्या एक वर्ष अगोदरचं म्हणजे 14 वर्षाच्या वापरानंतर भंगारात काढण्यात येत आहेत. बेस्ट बस भंगारात काढल्यानं त्यांच्या फेऱ्या कमी होतील परिणामी प्रवाशांनाचा याचा त्रास सहन करावा लागणार आहे. तीन वर्षांपुर्वी बेस्टकडे 4800 बस होत्या आता त्यांची संख्या 3480 वर आली आहे. मात्र बेस्ट आपल्या ताफ्यात बसची संख्या आणखी कमी करुन 3 हजार 337 वर आणायची आहे.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion