एक्स्प्लोर
मुंबई : रायगडाला गतवैभव प्राप्त व्हावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन : डॉ. अमोल कोल्हे
स्वराज्याची राजधानी असलेला 'रायगड' पूर्ववत कऱण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन, असा विश्वास अभिनेते अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर ते बोलत होते. रायगड हा पूर्ववत झाला तर जगातलं आठवं आश्चर्य महाराष्ट्राच्या मातीत असेल,असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
महाराष्ट्र
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















