एक्स्प्लोर
मुंबई : रायगडाला गतवैभव प्राप्त व्हावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन : डॉ. अमोल कोल्हे
स्वराज्याची राजधानी असलेला 'रायगड' पूर्ववत कऱण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन, असा विश्वास अभिनेते अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर ते बोलत होते. रायगड हा पूर्ववत झाला तर जगातलं आठवं आश्चर्य महाराष्ट्राच्या मातीत असेल,असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
मुंबई
व्यापार-उद्योग
















