एक्स्प्लोर
Advertisement
जळगाव : कचऱ्याला कंटाळून ना धों महानोरांनी घर सोडलं, राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया
ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांची व्यथा एबीपी माझानं महाराष्ट्रासमोर मांडल्यानंतर अखेर लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे आमदार सुरेश भोळे, खासदार ए. टी. नाना पाटील यांनी माझाच्या प्रतिनिधींची भेट घेऊन या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. शिवाय महानोर यांना घरी परत येण्यासाठी मन वळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलं. इतकंच नाही, तर महापालिका प्रशासनाला जाब विचारुन, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचं आश्वासन या तिन्ही लोकप्रतिनिधींनी दिलं आहे.
बातम्या
Sudha Murthy on Ratan Tata Passed Away : सुधा मुर्तींनी दिला रतन टाटांच्या आठवणींना उजाळा
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नवी मुंबई
विश्व
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement