एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी देशव्यापी बंड पुकारु, राजू शेट्टींचा इशारा
सरकारी आश्वासनं पोकळ असल्यान शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याचं म्हणत खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केलीये. 1857 च्या उठावाला 10 मे रोजी 161 वर्ष पुर्ण होतायत. त्यामुळे येत्या 10 मे ला शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी देशव्यापी सरकार विरोधात बंड करण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. तसच आगामी काळात भाजपसोबत कधीच जाणार नाही असंही राजू शेट्टींनी स्पष्ट केलंय.
बातम्या
Sudha Murthy on Ratan Tata Passed Away : सुधा मुर्तींनी दिला रतन टाटांच्या आठवणींना उजाळा
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement