एक्स्प्लोर
Advertisement
Fodder Issue | कोल्हापुरात चाऱ्याचा प्रश्न गंभीर, जनावरांना चारा नसल्याने शेतकरी अस्वस्थ | ABP Majha
महापुरामुळे कोल्हापुरात चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. जनावरांना चारा नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. आजरा तालुक्यातील आरळगुंडी इथे चारा वाटप करण्यासाठी आलेल्या ट्रॅक्टरच्या मागे लोकांनी अक्षरश; रांगा लावल्या. यावरुन जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न किती गंभीर झालाय हे स्पष्ट होतंय.
महाराष्ट्र
Ratnagiri Rain Jagbudi River : जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बातम्या
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion