एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : सामान्यांना महागाईच्या झळा, भाजीपाल्याचे दर भडकले
भाजीपाल्याचे दर सध्या भडकले असल्यामुळं सध्या नागरिकांना महागाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.राज्याच्या विविध भागात झालेल्या मुसळधार पावसानं भाज्यांच्या दरांवर हा परिणाम झाला आहे.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नांदेड
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion