एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
कल्याण : ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण भरलं
ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण तुडुंब भरून वाहू लागलंय.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा दीड महिना आधीच हे धरण भरलंय.
त्यामुळे यंदा ठाणे जिल्ह्यात तरी पाणीटंचाईची समस्या भेडसवणार नाही अशीच स्थिती दिसतेय.
ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना पाणीपुरवठा होतो.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा दीड महिना आधीच हे धरण भरलंय.
त्यामुळे यंदा ठाणे जिल्ह्यात तरी पाणीटंचाईची समस्या भेडसवणार नाही अशीच स्थिती दिसतेय.
ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना पाणीपुरवठा होतो.
महाराष्ट्र
एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM TOP Headlines 07 AM 06 October 2024
एबीपी माझ मराठी न्यूज हेडलाईन्स 09 AM टॉप हेडलाईन्स 06 ऑक्टोबर 2024
अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारकाच्या कामाची पाहणी करणार, संभाजीराजे आक्रमक
Raj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरती
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
सांगली
पुणे
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion