एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबाद : सलग 14 व्या दिवशी कचराकोंडीवर तोडगा काढण्यात अपयश
आज सलग 14 व्या दिवशीही औरंगाबादच्या कचराकोंडीवर तोडगा काढण्यात अपयश आलं आहे. आज दिवसभर प्रशासनाने कचरा डेपोच्या शेजारी असलेल्या नरेगावशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला. पण गावकरी कचराबंदीवर ठाम राहिल्यानं पोलिसांच्या सुरक्षेमध्ये कचऱ्याच्या काही गाड्या रिकाम्या करण्यात आल्या. दुसरीकडे शहरातला कचरा टाकण्यासाठी जागा शोधणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱयांना अनेक गावकऱ्यांनी हुसकवून लावलं. कांचनवाडी, हनुमान टेकडी आणि पडेगाव... या प्रत्येक गावातून ग्रामस्थांनी कचऱ्याच्या गाड्या परतवून लावल्या. यावेळी कांचनवाडी परिसरामध्ये आंदोलकांनी दगडफेकही केली.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
अहमदनगर
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion