एक्स्प्लोर
Advertisement
अमरावती : आमदार रवी राणांकडून अर्धवट उड्डापुलाचं उद्घाटन
अमरावती शहरातल्या अर्धवट काम झालेल्या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्याचा अजब प्रकार आमदार रवी राणांनी केलाय. शहरातल्या राजापेठ भागातल्या उड्डाणपुलाचं काम गेल्या तीन वर्षांपासून चालू आहे. हे काम एकाच वर्षात होणं अपेक्षित होतं. मात्र हे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. असं असलं तरी आमदार रवी राणांनी हनुमान जयंतीचा मुहुर्त साधून या अर्धवट पुलाचं उद्धाटनच करुन टाकलं. उद्धाटन संपताच अमरावती पोलिसांनी मात्र हा उड्डाण पुलाचा मार्ग बंद करून टाकला. आमदारांच्या या प्रतापामुळे मात्र नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
सांगली
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion