एक्स्प्लोर
रब्बी पेरण्यांमध्ये 20 टक्के घट होण्याची शक्यता | 712 | एबीपी माझा
सध्या देशभरात रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीची लगबग बघायला मिळतेय. यंदा रब्बी पिकांच्या पेरण्यांवर सगळ्यात मोठं संकट पाणी टंचाईचं आहे. देशभरात बहुतांश ठिकाणी जमिनीतील पुरेशा ओलाव्या अभावी रब्बी पेरण्या रखडल्यात. यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्यांमध्ये घट झाल्याचं दिसून येतंय.
मुंबई
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर
Pradeep Ramchandani Ulhasnagar Corporation : मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
Gajanan Kale Navi Mumbai : नवी मुंबई मविआचं जागावाटप जवळपास निश्चित,मनसेच्या वाट्याला किती जागा?
Mahapalika Election Alliance : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, कुणाची? कुणासोबत युती?
Baba Vanga : 2026 साली जगावर कोणतं मोठं संकट? Special Report
आणखी पाहा


















