Zero Hour : Thackeray Brother : ठाकरे बंधू एकत्र आले तर कोणाचा जास्त फायदा होईल?
Zero Hour : Thackeray Brother : ठाकरे बंधू एकत्र आले तर कोणाचा जास्त फायदा होईल?
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
ठाकरे बंधूंचा पहिला एकत्रित राजकीय विजय म्हणून या घटनेकडे पाहायला जाऊ लागल. यानंतर पाच जुलैचा मोर्चा होणार की नाही होणार? याबद्दल संदिग्धता होती. एकीकडे सरकारच्या गोटात समाधान व्यक्त झालं तर दोन्ही ठाकऱ्यांच्या समर्थक आणि मराठीवादी लोकांमध्ये मात्र ही शक्ती प्रदर्शनाची संधी दोन्ही ठाकरेंनी दवडू नये अशी भावना व्यक्त झाली. आणि यातूनच मोरशा ऐवजी विजय जल्लोष. तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवल. आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा. वाजत गाजत या जल्लोशात गुलाल उधळत या. आम्ही वाट पाहतोय. आपले नम्र राज ठाकरे, उद्धव ठाकरे. दिनांक 5 जुलै 2025, एनएससीआय डोम, वरळी, सकाळी दहा वाजता. शिवसेनेकडून असतील संजय राऊत, खासदार, अनिल परब, आमदार आणि वरुण सरदेसाई आमदार हे शिवसेनेकडून या विजय मोर्चाच स'. या ट्वीटचा अर्थ काय असणार सकाळी उठल्यावरती आपण आपल्या प्रिय माणसांना जय महाराष्ट्र करतो आणि सांगतो की महाराष्ट्र आणि शिवसेना शिवसेनेचे वाघ जिवंत आहेत बर मला सवय आहे तिघांनी मिळून शिवसेना तोडली म्हणजे महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी सांगितलं की आहोत आम्ही अजून टायगर अभी जिंदे आहे सब जिंदा आहे. या निमंत्रण पत्रिकेवर कुठेही कुठल्याही राजकीय पक्षाचा नाव नाहीये, झेंडा नाहीये, चिन्ह नाहीये, ही अराजकीय निमंत्रण पत्रिका आहेत आणि मराठी माणसांच्या विषयासाठी दोन बंधू एकत्र आलेले आहेत, त्यामुळे हा मराठी मा... साठी विजयी दिवस असणार आहे आणि तो जल्लोष साजरा करण्यासाठी दोन बंधू एकत्र येत आहेत, या पलीकडे त्यात राजकीय कुठलही अँगल नाहीये. ठाकरे बंदूंनी एकत्रित मोर्चा काढण्याचा इशारा दिला आणि पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे दोन्ही शासकीय अध्यादेश करण्यात आले. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने एकत्रित विजय मिळाव्याची घोषणा केली त्यावर काल फडणवीसांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर. जीआर काढल्यामुळे मराठी माणस एकत्र आली नाहीत. देवेंद्र फडवीस यांनी जीआर काढला शिवसेना फोडण्याचा तरी मराठी माणूस एकत्रच आहे. दरम्यान काय योगायोग आहे ज्या ठिकाणी वरळीतल्या डोम या ठिकाणी पाच जुलैचा विजय मेळावा दोन्ही ठाकरेंकडन भरवण्यात येतोय तिथेच आज भाजपचा एक मोठा मेळावा झाला ज्यामध्ये अधिकृतरित्या रवींद्र चव्हाण हे भाजपचे आता नवे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून जाहीर झाले त्यांना नियुक्ती ती देण्यात आली. यावेळी. पायघड्या घालायच्या बॉम्बे कॉटीज मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही. सात दिवस दूरचित्रवाहिनीवर आमची सभा आहे, सभा आहे, सभा आहे, जल्लोष आहे, जल्लोष आहे. असं प्रचार करून सुद्धा लोकं जमतील. असं एका पक्षाला वाटलं नाही, म्हणून बरेच पक्ष एकत्र येऊन जे काही डोम मध्ये बऱ्याच पक्षांच मिळून होणार आहे, त्यापेक्षा एकता पक्षा, एक झेंडा, एक नेता आणि एक कर्तृत्व, त्याचा व्हिडिओ आपण बघा. दरम्यान एकेकाळी शिवसेनेतले फार खंदे नेते असलेले, ज्येष्ठ नेते असलेल्या नारायण राणेनी एकीकडे राज आणि उद्धव एकत्र येण्याच्या बाबतीत जोरदार... क्रिया प्रतिक्रिया आणि चर्चा होत असताना उद्धव ठाकरेंना इतिहासाची सुद्धा आठवण करून दिली काय म्हणाले नारायण राणे कशा संदर्भात त्यांनी उद्धव ठाकरेंना कोणत्या इतिहासाची आठवण करून दिल पाहूया मीडिया सेंटर वरती काय म्हणतात नारायण राणे एककोबा ठाकरेंचा प्रहार राणेंचा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असं म्हणून प्रयत्न करत आहेत मला आठवत याच उद्धव ठाकरेनी राज ठाकरे यांना छळलं होतं त्रासही दिला होता प्रक्षा बाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं त्याची यांना जाणीव नाही वाटतं आणि आता का? लाळ उकत आहे. राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदेनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिलं, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसवलं याने सत्ता घालवली याने म्हणजे एकरी उल्लेख केला उद्धव ठाकरेंचा शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसानी आणि हिंदूंनी उद्धव ठाकरेंना घरी बसवल. गेलेले परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरें मध्ये नाही. जो बुन से गयी वो हौत से नहीं आती. अनेक वर्षांनी राज आणि उद्धव राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या 5 जुलैच्या विजय मायवाच्या निमित्ताने एकत्र येतायत आणि या मधल्या काळात खूप काळ गेलेला आहे आणि राजकीय मंचावर हे दोघे कधीच एकत्र आले नाही. शेवटचा कदाचित शिवसेनेचा कदाचित त्यातल्या त्यात खऱ्या अर्थाने मनाने एकत्र आले होते फक्त महाबळेश्वर अधिवेशन जेव्हा राजठाकरे अनुमोदक होते आणि कार्याध्यक्ष झाले होते उद्धव ठाकरे पण त्यानंतर राजकीय मंचावर एकत्र आले नव्हते पण एकत्र मात्र आले होते विविध प्रसंगांच्या वेळी आपण पाहूयात असे कोणते? 10 जानेवारी 2015 जहागीर आठ गॅलरीतल्या उद्धव ठाकरेंच्या छायाचित्र प्रदर्शनाला राज ठाकरेंनी उपस्थिती लावली. 12 डिसेंबर 2015. शरद पवारांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त एकाच व्यासपीठावर हे दोन्ही बंधू एकत्र दिसले. 27 जानेवारी 2019 राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंच्या लग्नात उद्धव ठाकरे उपस्थित होते. 28 नोव्हेंबर 2019 उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला राज ठाकरेंनी व्यासपीठावर उपस्थिती लावली. 23 जानेवारी 2021 बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र होते. 22 डिसेंबर 2024 राज ठाकरेंची बहीण जय जयवंती ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नात हे दोघेही बंधू एकत्र दिसले. त्यानंतर 24. कुठे होते एकत्र नव्हते तर महाराष्ट्राची प्रगती झाली नाही काय आता स्वार्थासाठी एकत्र येत आहेत यात काही दुमत नाही.
All Shows

































