Special Report | 12th Marksheet | शिक्षिकेच्या घरात आग, उत्तरपत्रिका जळू खाक! प्रकरण काय?
Special Report | 12th Marksheet | शिक्षिकेच्या घरात आग, उत्तरपत्रिका जळू खाक! प्रकरण काय?
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
तिथे बारावीचे पेपर तपासण्यासाठी घरी नेणाऱ्या एका शिक्षकेच्या घरात आग लागली आणि या आगीत तब्बल 175 उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. ही धक्कादायक घटना घडली बिरारमध्ये. आता या 175 विद्यार्थ्यांच्या भवितव्याच काय? त्या शिक्षिकेवर नेमकी काय कारवाई होणार या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. वर्षभर अभ्यासाठी दिवसाची रात्र करत बारावीची परीक्षा दिलेल्या तब्बल 175 विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा. असा कोळसा झालाय. ही घटना आहे सोमवार 10 मार्चची. बारावी वाणिज्य शाखेतील 175 विद्यार्थ्यांच्या ओसी म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स विषयाच्या उत्तरपत्रिका विरार मधल्या शिक्षिका प्रिया रॉड्रिग्स यांच्याकडे तपासणीला आल्या होत्या. विरारच्या बोळींज मधल्या त्यांच्या याच बंगल्यात त्यांनी उत्तरपत्रिका तपासणीसाठी आणल्या होत्या. बारावीच्या उत्तरपत्रिका जळत प्रकरणी आता सध्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या विभागीय सचिव जोसना शिंदे या बोलीन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्या ज्या संबंधित जे उत्कर्ष विद्यालय आहे ज्याच्याकडन ह्या उत्तरपत्रिका त्या शिक्षकेकडे गेलेल्या त्या प्रिन्सिपल आणि त्या संबंधी शिक्षिका या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जोशना शिंदे शासनाच्या वतीने करत आहेत. आज ज्या 175 उत्तरपत्रिका होत्या त्या जळाल्याच प्रकरण ज्या बाहेर आलं त्यानंतर संपूर्ण यंत्रणा ढवळून निघाली आहे आणि जे शिक्षण मंत्री आहे दादा भुसे यांनी स्वतः चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि संबंधितावर कारवाई करण्याचेही संकेत दिलेले आहेत कारण की उत्तरपत्रिका ज्या आहेत ह्या तपासणीसाठी घरामध्ये घेऊन जाऊ शकत नाही असा नियम असताना हे नियमाला बघल कोणी दिली कोणी त्यांना प्रोत्साहन दिलं या सर्वावर चौकशी होऊन कठोर कारवाईचे संकेत दिले. त्यामुळे आज ज्या विभागीय सचिव आहेत जोसना शिंदे या बोलीनला दाखल होऊन बोली पोलीस ठाण्यामध्ये ज्या उत्कर्ष विद्यालयाच्या प्रिन्सिपल आहेत आणि शिक्षिका आहेत त्यांच्यावर गुणा दाखल करण्याची ही प्रक्रिया करत आहेत. आग लागली त्यावेळी शिक्षिका प्रिया रॉडरिक घरी नव्हत्या. शेजाऱ्यांनी फायर ब्रिगेडला आगेची माहिती दिली आणि त्यानंतर आग भिजवण्यात आली. परंतु त्या विद्यार्थ्यांना काळजी करण्याचे काही कारण नाही कारण ऑलरेडी त्या उत्तरपत्रिका तपासून त्याचा मार्कशीट शाळेमध्ये उपस्थित आहे. खरं तर शिक्षकांनी उत्तरपत्रिका शाळा कॉलेज मध्ये तपासण बंधनकारक आहे. पण संबंधित शिक्षकेने तसं का केलं नाही? शिक्षण मंडळाकडूनही या संदर्भात काही कारवाई केली जाणार का? उत्तरपत्रिका मंडळ नियमसार घरी घेऊन जाता येत नाहीत. संबंधित एक्झामिनर किंवा. दाखल झाल्या आणि त्यांनी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांसह पोलिसात तक्रार दाखल केली. झालेला प्रकार धक्कादायक आहे. शिक्षणमंत्री आणि बोर्डाकडून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची गवाही देण्यात आली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी बस मध्ये उत्तरपत्रिका तपासणारा शिक्षक असो, नवी मुंबईत रस्त्यावर सापडलेल्या उत्तरपत्रिका असो आणि ही आत्ताची. घटना विद्यार्थ्यांचे पेपर तपासणारी ही यंत्रणाच नापास झाली आहे हे सिद्ध झालय
All Shows

































