एक्स्प्लोर
Special Report | साखळी बॉम्बस्फोटांना 28 वर्षे पूर्ण; मुंबईसाठी धावूनही राजेंद्र जाधव यांची उपेक्षा
कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या इशाऱ्यावर मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना 28 वर्षे झाली. या साखळी बॉम्बस्फोटात 257 नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर चौदाशेहून अधिक नागरीक गंभीररित्या जखमी झाले होते. त्यामुळं मुंबईत भितीचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्या वातावरणात निवृत्त मेजर वसंत जाधव आणि त्यांच्या बॉम्बशोधक पथकानं आपल्या जीवावर उदार होऊन हॅण्डग्रेनेड आणि आरडीएक्स बॉम्ब निकामी करण्याची जबाबदारी चोख बजावली. म्हणूनच मुंबईचं आणखी नुकसान टळलं. पण मेजर जाधव यांच्या या कामाचं कौतुक अजूनही कौतुक झालेलं नाही. पाहूयात आमचा प्रतिनिधी निलेश बुधावलेचा रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report

Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report

Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report

Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report

NCP Alliance : मुंबईत मविआला ब्रेक, काँग्रेसची स्वबळाची मेख; वंचितचा अनेक दगडांवर पाय Special Report




























