एक्स्प्लोर

Nokia Smartphone : Nokia च्या नवीन हेड ची नियुक्ती; 2024 मध्ये 10 हजारांहून जास्त कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता

Nokia Smartphone : नोकिया कंपनीने भारतात आपल्या नवीन प्रमुखाची नियुक्ती केली आहे. याशिवाय, अशी बातमी आहे की नोकिया यावर्षी जवळपास 10,000 कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकू शकते.

Nokia Smartphone : गेल्या काही दिवसांत नोकिया (Nokia) कंपनीच्या संदर्भात आपण खूप काही ऐकून आहोत. काही कंपनीच्या बाबतीत तर काही कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात असे अनेक मुद्दे गेल्या काही दिवसांत चर्चेचा विषय ठरतायत. अशातच नोकिया कंपनीने भारतात नवीन प्रमुखाची नियुक्ती केली आहे. नोकियाच्या भारतातील नवीन मुख्य अधिकाऱ्यांचे नाव तरुण छाबरा असं आहे.

खरंतर, आत्तापर्यंत नोकियाचे स्मार्टफोन एचएमडी ग्लोबल कंपनी तयार करत होती. आणि हे स्मार्टफोन 'नोकिया' या ब्रँडच्या नावाने लॉन्च केले जात होते. मात्र,आता  एचएमडीने नोकियाच्या नावाने बनवलेले स्मार्टफोन लॉन्च करण्यास नकार दिला आहे. HMD Global ने अशी घोषणा केली आहे की, ते स्वतःचा स्मार्टफोन स्वतःच्या ब्रँडच्या नावाने लॉन्च करणार आहेत. 

नोकियाने भारतात आपल्या नवीन प्रमुखाची नियुक्ती केली  

या कारणास्तव, एचएमडीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाईटसह सर्व ठिकाणांहून नोकिया नावाचे ब्रँडिंग काढून टाकले आणि ते एचएमडीमध्ये बदलले. अशा परिस्थितीत नोकियाला स्मार्टफोन बाजारपेठ वाढवण्यासाठी आणि पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सुरुवातीपासूनच मेहनत घ्यावी लागणार आहे. कंपनीने या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आहे.

या हालचालीचाच एक भाग म्हणून नोकिया कंपनीने तरूण छाब्रा यांची भारतातील मुख्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी तसेच खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनीने हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.मनी कंट्रोलने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, नोकियाचे भारतातील पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मलिक होते तर तरुण छाबरा हे नोकिया मोबाईल नेटवर्कचे भारतातील वरिष्ठ उपाध्यक्ष होते. 

हजारो लोकांचा रोजगार जाण्याची शक्यता 

संजय मलिक गेल्या आठ वर्षांपासून भारतात नोकियाचे प्रमुख होते. पण, आता त्यांची सेवा केवळ 31 मार्च 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. त्यांच्या जागी नोकिया इंडियाचे नवे प्रमुख तरुण छाबरा, नोकियाच्या मोबाईल नेटवर्क्सचे अध्यक्ष टॉमी उइटो यांना अहवाल देतील. नोकिया इंडियाने असं सांगितले आहे की, तरुण छाबरा एप्रिल 2024 पासून कंपनीचे भारत प्रमुख म्हणून काम करण्यास सुरुवात करतील.

नोकियाच्या ताज्या रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या ब्रँडला जगात एक नवीन ओळख देण्यासाठी हजारो लोकांना नोकरीतून काढून टाकू शकते. कंपनी आपला खर्च कमी करण्यासाठी 2024 मध्ये जागतिक स्तरावर सुमारे 11,000 ते 14,000 कर्मचारी काढून टाकू शकते अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या :

Technology : मायक्रोसॉफ्ट तब्बल 20 लाख भारतीयांना देणार AI ट्रेनिंग; सीईओ सत्या नडेला यांची मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्या

केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget