एक्स्प्लोर

T20 World Cup 2022: अर्शदीप सिंहकडं दबावातही चांगली कामगिरी करण्याची क्षमता; गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रेंचा विश्वास

T20 World Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध थरारक विजयानंतर भारतीय संघ आज नेदरलँडशी (IND vs NED) दोन हात करणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) हा सामना खेळवला जाणार आहे.

T20 World Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध थरारक विजयानंतर भारतीय संघ गुरुवारी (27 ऑक्टोबर) नेदरलँडशी (IND vs NED) दोन हात करणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) हा सामना खेळवला जाणार आहे. यापूर्वी भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रेंनी (Paras Mhambrey) युवा गोलंदाज अर्शदीप सिंहच्या (Arshdeep Singh) कामगिरीचं कौतूक केलं. अर्शदीप सिंहकडं दबावातही चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, असा विश्वास म्हांब्रे यांनी व्यक्त केलाय. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्शदीपनं कर्णधार बाबर आझम आणि सलामीवीर मोहम्मद रिझवान यांना स्वस्तात माघारी धाडलं . त्यानंतर असिफ अलीलाही मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत भारताच्या विजयाचा पाया रचलाय.

अर्शदीपबद्दल बोलताना म्हांब्रें म्हणाले, “गेल्या काही वर्षांतील अर्शदीपची कामगिरी पाहता, मला वाटतं की त्याच्यावर विरोधी संघावर दबाव निर्माण करण्याची तसेच दबावातही चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्यानं आयपीएलमध्ये खूप मेहनत घेतलीय. तो भारतीय संघासाठी पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करतो. त्यांनी दाखवलेला संयम म्हणजे त्याच्या विचारप्रक्रियेची स्पष्टता आहे. अर्शदीपनं त्याच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार बघितले. परंतु, आशिया चषकानंतर त्याच्या गोलंदाजीमध्ये वेगळीच धार पाहायला मिळाली. दबावात चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता दाखवली. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात त्यानं ज्याप्रकारे गोलंदाजी केली, त्याचं मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. आमचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्याचं भविष्य चागलं आहे."

ट्वीट-

 


कोणत्याच खेळाडूला विश्रांती नाही
भारत उद्या नेदरलँड्सविरुद्ध टी-20 विश्वचषकातील दुसरा सामना खेळेल. या सामन्यात हार्दिक पांड्यासह अनेक खेळाडूंना विश्रांती दिली जाईल, अशी शक्यता होती. मात्र, पारस म्हांब्रे यांनी कोणत्याही खेळाडूला विश्रांती दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. "भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. हा फॉर्म कायम ठेवण्यासाठी आम्हाला प्रत्येक खेळाडूची गरज आहे. ज्यांना फलंदाजीची संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी हा गेम टाईम आहे. कोणत्या खेळाडूला विश्रांती द्याचची आहे, याचा आम्ही विचार करत नाहीत. हार्दिक पांड्या संघातील महत्वाचा खेळाडू आहे. त्यानं फलंदाजीसह गोलंदाजीतही योगदान दिलं आहे", असंही म्हांब्रे म्हणाले आहेत.

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात हार्दिकचाही मोलाटा वाटा
विराट कोहलीनं सामन्याच्या शेवटपर्यंत झुंज दिली आणि भारताला विजय मिळवून दिला. पण या सामन्यात हार्दिक पांड्यानंही महत्वाची भूमिका बजावली. भारताच्या विजयाचं श्रेय हार्दिकला मिळायला हवं. जेव्हा हार्दिक फलंदाजीसाठी गेला, त्यावेळी भारतानं चार महत्वाचे विकेट्स गमावले होते. यातून सावरण कोणत्याही संघासाठी कठीण असतं. पण तरीही त्यानं संयम दाखवत भारताला झोळीत विजय टाकला, असंही त्यांनी म्हटलंय.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Embed widget