एक्स्प्लोर

Top 10 Key Points : राहुलची अर्धशतकी खेळी व्यर्थ, लखनौचं आव्हान संपलं, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

IPL 2022 : आरसीबीचा क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश झालाय..तेथे त्यांचा सामना राजस्थानसोबत होणार आहे.

Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Eliminator IPL 2022 : रजत पाटीदारची शतकी खेळी आणि त्यानंतर जोश हेजलवूडचा भेदक माऱ्याच्या जोरावर आरसीबीने लखनौचा 14 धावांनी पराभव केलाय. आरसीबीने 208 धावांचा बचाव करताना लखनौच्या संघाला 193 इतख्या धावांत रोखले. यासह आरसीबीने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. तर लखनौचं आव्हान संपुष्टात आलेय. क्वालिफायर 2 मध्ये आरसीबी आणि राजस्थान यांचा सामना होणार आहे. 

208 धावांचा पाठलाग करताना राहुल आणि दीपक हुड्डाचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही. राहुलची 79 आणि दीपक हुड्डाची 45 धावांची झुंज व्यर्थ केली.. दोघांची खेळी लखनौला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

जोश हेजलवूडने भेदक मारा करत लखनौच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले.. तसेच मोक्याच्या क्षणी राहुलला 77 धावांवर बाद केले. 

लखनौचा कर्णधार केएल राहुलने करो या मरोच्या सामन्यात नाणेफेक जिंकली.. राहुलने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते..

करो या मरोच्या सामन्यात लखनौ आणि आरसीबी संघात बदल करण्यात आले. लखनौ संघात दोन तर आरसीबीने आपल्या संघात एक बदल होता. लखनौने कृष्णप्पा गौतम आणि जेसन होल्डरला वगळले. त्यांच्याजागी क्रृणाल पांड्या आणि दुष्मंता चमिराला स्थान देण्यात आलेय. आरसीबीने मोहम्मद सिराजला संघात स्थान दिले. सिद्धार्थ कौलला आरसीबीने वगळले. 

एलिमेनटर सामना सुरु होण्याआधी ईडन गार्डनवर पावसाने हजेरी लावली... धो धो पाऊस पडल्यामुळे सामना उशीराने सुरु झाला.. नाणेफेकीला आणि सामना सुरु होण्यास विलंब झाला... पाऊस पडल्यामुळे फलंदाजी करणे कठीण होते... मैदान संथ झाले होते.

रजत पाटीदारच्या शतकी खेळीच्या बळावर आरसीबीने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 207 धावा केल्या. पाटीदार आणि कार्तिकच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर धावांचा डोंगर उभा केला.  

प्रथम फंलदाजी करणाऱ्या आरसीबीची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार फाफ डु प्लेसिस गोल्डन डकचा शिकार झाला... विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी डाव सावरला.. विराट कोहलीने 24 चेंडूत संयमी 25 धावांची खेळी केली. विराट कोहली बाद झाल्यानंतर मॅक्सवेल आणि महिपाल लोमरोर लागोपाठ बाद झाले... 

रजत पाटीदार आणि अनुभवी दिनेश कार्तिकने विस्फोटक फलंदाजी केली. दोघांनी अखेरच्या पाच षटकांत धावांचा पाऊस पाडला. त्यांनी अखेरच्या तीस चेंडूत 80 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांनी पाचव्या विकेटसाठी 41 चेंडूत 92 धावांची भागिदारी केली.

एलिमेनटर सामन्यात रजत पाटीदारने वादळी खेळी करत शतक झळकावले.. पाटीदारने अवघ्या 49 चेंडूत शतक झळकावले... एका बाजूला विकेट पडत असताना पाटीदारने आरसीबीसाठी धावांचा पाऊस पाडला.. पाटीदारने अखेरच्या षटकांत धावांचा पाऊस पाडला... प्लेऑफच्या सामन्यात शतक झळकावणारा रजत पाटीदार पहिला अनकॅप खेळाडू आहे. रजत पाटीदारने सात षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 112 धावांची खेळी केली. यंदाच्या हंगामातील पाटीदारचे सर्वात वेगवान शतक ठरलेय.. 

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पाचव्या स्थानी पोहचलाय.  विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा  आरोन फिंचला मागे टाकले. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम वेस्ट विंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. तर भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने 341 सामन्यात 10590 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराट कोहलीने टी20 मध्ये आतापर्यंत पाच शतके आणि 78 अर्धशतके झळकावली आहेत.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा
'नो रिझन, ऑन दि स्पॉट डिसीजन' लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आळंदीत नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे
'नो रिझन, ऑन दि स्पॉट डिसीजन' लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आळंदीत नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे
Shaktipeeth Expressway : राज्यात अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्तींचे काम सुरू; शक्तिपीठ आंदोलनावर चंद्रकात पाटील काय म्हणाले?
राज्यात अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्तींचे काम सुरू; शक्तिपीठ आंदोलनावर चंद्रकात पाटील काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

INS Tabar :भारताची पॉवर - आयएनएस तबर;अभिमान वाटावी अशी नौदलाची शक्तिशाली युद्धनौका Independence Day
Sanjay Raut Announcement : मुंबईसह अनेक महापालिका लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
Narendra Modi Big Announcement : 12 वर्ष 12 घोषणा, नरेंद्र मोदींच्या घोषणेचा आढावा
Maharashtra LIVE News : 05.00 AM : Superfast News Update : 15 AUG 2025 : ABP Majha
Operation Sindoor | Wagah Border वर Independence Day चा उत्साह, 1971 च्या विजयाची आठवण!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा
'नो रिझन, ऑन दि स्पॉट डिसीजन' लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आळंदीत नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे
'नो रिझन, ऑन दि स्पॉट डिसीजन' लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आळंदीत नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे
Shaktipeeth Expressway : राज्यात अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्तींचे काम सुरू; शक्तिपीठ आंदोलनावर चंद्रकात पाटील काय म्हणाले?
राज्यात अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्तींचे काम सुरू; शक्तिपीठ आंदोलनावर चंद्रकात पाटील काय म्हणाले?
Independence Day: स्वातंत्र्यदिनाला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे लाल किल्ल्यावर गेले नाहीत; काँग्रेस मुख्यालयात भर पावसात ध्वजारोहण
स्वातंत्र्यदिनाला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे लाल किल्ल्यावर गेले नाहीत; काँग्रेस मुख्यालयात भर पावसात ध्वजारोहण
अवयवदानात कोल्हापूर राज्यात प्रथम क्रमांकावर, पालकमंत्री प्रकाश आबिटकरांनी सुद्धा फॉर्म भरला; म्हणाले, अवयवदान इच्छा नोंदवणे जबाबदारी व्हायला हवी
अवयवदानात कोल्हापूर राज्यात प्रथम क्रमांकावर, पालकमंत्री प्रकाश आबिटकरांनी सुद्धा फॉर्म भरला; म्हणाले, अवयवदान इच्छा नोंदवणे जबाबदारी व्हायला हवी
Sudhakar Badgujar : नव्याने भाजपवासी झालेल्या सुधाकर बडगुजरांचा महाजनांसमोरच सीमा हिरेंवर निशाणा, नेमकं काय घडलं?
नव्याने भाजपवासी झालेल्या सुधाकर बडगुजरांचा महाजनांसमोरच सीमा हिरेंवर निशाणा, नेमकं काय घडलं?
जम्मू काश्मीरला आभाळ फाटून मृत्यूचं थैमान; आतापर्यंत 65 मृतदेह सापडले; माजी मुख्यमंत्र्यांना 500 जीव ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती
जम्मू काश्मीरला आभाळ फाटून मृत्यूचं थैमान; आतापर्यंत 65 मृतदेह सापडले; माजी मुख्यमंत्र्यांना 500 जीव ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती
Embed widget