एक्स्प्लोर

IND vs SA T20: केएल राहुलच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा! जेव्हा- जेव्हा कर्णधारपद सोपवलं, तेव्हा भारतानं गमावलाय सामना

IND vs SA T20: टीम इंडिया विरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झालाय.

IND vs SA T20: टीम इंडियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झालाय. भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली यांसारख्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. यामुळं या मालिकेत केएल राहुलकडं भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

विशेष म्हणजे, केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आतापर्यंत एकही सामना जिंकता आला नाही. राहुलनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. या चारही सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या पदरात निशाराच पडली. मात्र, असं असतानाही निवड समितीनं केएल राहुलला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची आणखी एक संधी दिलीय. 

कर्णधारपदासह फलंदाजीवरही द्यावं लागल लक्ष
टी-20 मालिकेत केएल राहुलच्या कर्णधारपदाची अग्निपरीक्षा आहे. याचबरोबर त्याची फलंदाजीची शैली कशी आहे? हेही पाहावं लागणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात केएल राहुलनं लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्व केलं आणि संघाला प्लेऑफमध्ये पोहचवलं. या हंगामात केएल राहुलनं 600 हून अधिक धावा केल्या आहेत. याआधी केएल राहुलच्या संथ फलंदाजीबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. टी-20 मालिकेत राहुलला या उणिवा दूर करण्याची संधी असेल.

टी-20 क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी
आयसीसी टी-20 क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारतानं मागील सलग 12 सामन्यात विजय मिळवला आहे. भारतानं अफगाणिस्तान (1), नामिबिया (1), स्कॉटलंड (1), न्यूझीलंड (3), वेस्ट इंडिज (3) आणि श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यात विजय मिळवला आहे. जर भारतीय संघानं पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला तर सलग ट-20 सामने जिंकण्याच्या बाबतीत तो रोमानिया आणि अफगाणिस्तानला मागं टाकेल.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
Rohit Sharma Retirement Ind vs Eng 3rd ODI: रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
Rohit Sharma Retirement: तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget