एक्स्प्लोर

रिलायन्स जिओची मोफत सेवा मार्चनंतरही मिळणार?

1/7
रिलायन्स जिओने सप्टेंबर 2016 मध्ये वेलकम ऑफर आणत 4G इंटरनेट सेवेत एक मोठा बदल घडवून आणला. ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत मोफत डेटा आणि व्हॉईस कॉलिंग सेवा मिळणार होती. मात्र रिलायन्स जिओचे ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या ऑफरला हॅप्पी न्यू ईयर नाव देत ही ऑफर 31 मार्च 2017 पर्यंत वाढवण्यात आली.
रिलायन्स जिओने सप्टेंबर 2016 मध्ये वेलकम ऑफर आणत 4G इंटरनेट सेवेत एक मोठा बदल घडवून आणला. ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत मोफत डेटा आणि व्हॉईस कॉलिंग सेवा मिळणार होती. मात्र रिलायन्स जिओचे ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या ऑफरला हॅप्पी न्यू ईयर नाव देत ही ऑफर 31 मार्च 2017 पर्यंत वाढवण्यात आली.
2/7
देशात 4G इंटरनेट सेवेत मोठा बदल घडवून आणल्यानंतर रिलायन्स जिओ आता स्वस्त दरात 4G फीचर फोनही उपलब्ध करुन देणार आहे. या 4G फोनची किंमत 1 हजार रुपयांपेक्षाही कमी असेल, असं बोललं जात आहे.
देशात 4G इंटरनेट सेवेत मोठा बदल घडवून आणल्यानंतर रिलायन्स जिओ आता स्वस्त दरात 4G फीचर फोनही उपलब्ध करुन देणार आहे. या 4G फोनची किंमत 1 हजार रुपयांपेक्षाही कमी असेल, असं बोललं जात आहे.
3/7
दरम्यान रिलायन्स जिओने आता ब्रॉडबँड सेवेतही पाऊल ठेवल्याची माहिती आहे. मुंबईतून या सेवेची सुरुवात करण्यात आली असून ऑफरनुसार ग्राहकांना तीन महिन्यांसाठी मोफत हायस्पीड डेटा दिला जात आहे.
दरम्यान रिलायन्स जिओने आता ब्रॉडबँड सेवेतही पाऊल ठेवल्याची माहिती आहे. मुंबईतून या सेवेची सुरुवात करण्यात आली असून ऑफरनुसार ग्राहकांना तीन महिन्यांसाठी मोफत हायस्पीड डेटा दिला जात आहे.
4/7
जिओ टू एअरटेल केलेल्या एक हजार कॉलपैकी 175 कॉल ड्रॉप होतात, असा खुलासाही रिलायन्सने केला आहे. ट्रायच्या नियमानुसार एक हजारपैकी 5 पेक्षा अधिक कॉल ड्रॉप करता येत नाहीत.
जिओ टू एअरटेल केलेल्या एक हजार कॉलपैकी 175 कॉल ड्रॉप होतात, असा खुलासाही रिलायन्सने केला आहे. ट्रायच्या नियमानुसार एक हजारपैकी 5 पेक्षा अधिक कॉल ड्रॉप करता येत नाहीत.
5/7
रिलायन्सला रोज लाखो ग्राहक मिळत असून 31 डिसेंबरपर्यंतच ग्राहकांची संख्या 7 कोटी 24 लाख एवढी झाली आहे, असं रिलायन्स जिओचे रणनितीकार आणि योजना प्रमुख अंशुमान ठाकूर यांनी सांगितलं. मात्र त्यांनी मोफत सेवा वाढवणार का, या प्रश्नावर मौन बाळगलं.
रिलायन्सला रोज लाखो ग्राहक मिळत असून 31 डिसेंबरपर्यंतच ग्राहकांची संख्या 7 कोटी 24 लाख एवढी झाली आहे, असं रिलायन्स जिओचे रणनितीकार आणि योजना प्रमुख अंशुमान ठाकूर यांनी सांगितलं. मात्र त्यांनी मोफत सेवा वाढवणार का, या प्रश्नावर मौन बाळगलं.
6/7
मार्च 2017 पर्यंत मोफत सेवा दिल्यानंतर ग्राहकांना पेड सेवा कधीपासून मिळेल, यावर कंपनीने अद्यापही मौन बाळगलेलं आहे. त्यामुळे रिलायन्सकडून मार्चनंतरही मोफत डेटा आणि कॉलिंग सेवा मोफत दिली जाऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे.
मार्च 2017 पर्यंत मोफत सेवा दिल्यानंतर ग्राहकांना पेड सेवा कधीपासून मिळेल, यावर कंपनीने अद्यापही मौन बाळगलेलं आहे. त्यामुळे रिलायन्सकडून मार्चनंतरही मोफत डेटा आणि कॉलिंग सेवा मोफत दिली जाऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे.
7/7
रिलायन्स जिओशी चार महिन्यात 7 कोटी 24 लाख ग्राहक जोडले गेले आहेत. वेलकम ऑफरनंतर प्रतिदिन 6 लाख ग्राहक जोडल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा आकडा मार्चपर्यंत 10 कोटींच्या पुढे जाऊ शकतो, असंही कंपनीने म्हटलं आहे.
रिलायन्स जिओशी चार महिन्यात 7 कोटी 24 लाख ग्राहक जोडले गेले आहेत. वेलकम ऑफरनंतर प्रतिदिन 6 लाख ग्राहक जोडल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा आकडा मार्चपर्यंत 10 कोटींच्या पुढे जाऊ शकतो, असंही कंपनीने म्हटलं आहे.
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget