एक्स्प्लोर
मुंबईकरांचा हेल्थ रिपोर्ट
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/12204959/01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![मुंबईतील 71% कुटुंबांकडे मेडिकल इन्श्युरन्स नाही](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/12205019/08.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईतील 71% कुटुंबांकडे मेडिकल इन्श्युरन्स नाही
2/8
![केवळ 33% नागरिकच शासनाच्या आरोग्य सुविधांचा लाभ घेतात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/12205016/07.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केवळ 33% नागरिकच शासनाच्या आरोग्य सुविधांचा लाभ घेतात
3/8
![मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात 28% कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/12205014/06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात 28% कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
4/8
![बदलत्या जीवनशैलीमुळे मुंबईतल्या डायबिटीस आणि हायपरटेन्शन च्या रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/12205012/05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बदलत्या जीवनशैलीमुळे मुंबईतल्या डायबिटीस आणि हायपरटेन्शन च्या रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे.
5/8
![त्याशिवाय डायबेटिस, हायपरटेन्शन आणि इतर आजारांमुळे मुंबईकर अधिक बेजार झाले आहेत. मात्र मेडिकल इन्शुरन्स नसल्यानं 71 टक्के व्यक्ती स्वत:वर नीट उपचारही करु शकत नाहीत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/12205008/04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याशिवाय डायबेटिस, हायपरटेन्शन आणि इतर आजारांमुळे मुंबईकर अधिक बेजार झाले आहेत. मात्र मेडिकल इन्शुरन्स नसल्यानं 71 टक्के व्यक्ती स्वत:वर नीट उपचारही करु शकत नाहीत.
6/8
![टीबीचे रुग्णही शहरात झपाट्यानं वाढताना दिसत आहेत. प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार मुंबईत टीबीमुळे दररोज 18 जणांचा मृत्युमुखी पडतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/12205005/03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीबीचे रुग्णही शहरात झपाट्यानं वाढताना दिसत आहेत. प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार मुंबईत टीबीमुळे दररोज 18 जणांचा मृत्युमुखी पडतात.
7/8
![2012-13 मध्ये डेंग्यूचे अवघे 4 हजार 867 रुग्ण होते. मात्र आज डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तब्बल 17 हजार 771 वर पोहोचली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/12205002/02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2012-13 मध्ये डेंग्यूचे अवघे 4 हजार 867 रुग्ण होते. मात्र आज डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तब्बल 17 हजार 771 वर पोहोचली आहे.
8/8
![प्रजा फाऊंडेशननं तयार केलेल्या मुंबईच्या हेल्थ रिपोर्टमध्ये अतिशय धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गेल्या पाच वर्षात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल 265 टक्क्यांनी वाढ झाली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/12204959/01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रजा फाऊंडेशननं तयार केलेल्या मुंबईच्या हेल्थ रिपोर्टमध्ये अतिशय धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गेल्या पाच वर्षात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल 265 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Published at : 12 Jul 2017 08:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)