एक्स्प्लोर
आशिया चषकाच्या फायनलमधील काही अनोखे विक्रम

1/6

बांगलादेश आणि भारत आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच वेळा फायनलमध्ये भिडले आहेत. या सर्व सामन्यात बांगलादेशला पराभव स्वीकारावा लागला आहे.
2/6

रोहित शर्माने कर्णधार म्हणून पहिल्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं. याआधी रोहित शर्माने आयपीएलचं जेतेपद आणि चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्या नेतृत्वात जिंकली आहे.
3/6

आशिया चषकाच्या फायनलमध्ये लिटन दासने 121 धावांची खेळी केली. भारताविरुद्ध केलेल्या कोणत्याही बांगलादेशच्या खेळाडूची सर्वाधिक धावसंख्या आहे.
4/6

फायनलमध्ये बांगलादेशला पराभूत करत भारतानं सातव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारतानं बांगलादेशला दुसऱ्यांदा पराभूत केलं आहे.
5/6

एखाद्या संघानं स्पर्धेची फायनल अंतिम चेंडूवर जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. कालच्या सामन्यात आणि पाकिस्तानने 1986च्या शारजाहच्या फायनलमध्ये भारताला शेवटच्या चेंडूवर हरवलं होतं.
6/6

भारतानं पाचव्यांदा एखाद्या स्पर्धेची फायनल 50व्या षटकात जिंकली आहे आणि हा एक विक्रम आहे. या यादीत पाकिस्तान (2) दुसऱ्या स्थानावर आहे.
Published at : 29 Sep 2018 08:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
