एक्स्प्लोर
आशिया चषकाच्या फायनलमधील काही अनोखे विक्रम
1/6

बांगलादेश आणि भारत आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच वेळा फायनलमध्ये भिडले आहेत. या सर्व सामन्यात बांगलादेशला पराभव स्वीकारावा लागला आहे.
2/6

रोहित शर्माने कर्णधार म्हणून पहिल्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं. याआधी रोहित शर्माने आयपीएलचं जेतेपद आणि चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्या नेतृत्वात जिंकली आहे.
Published at : 29 Sep 2018 08:40 AM (IST)
View More























