एक्स्प्लोर
बर्मिंघममध्ये इतिहास लिहिणाऱ्या टीम इंडियाचे 5 हिरो, शुभमन गिल ते आकाश दीप, विजयाचं शिल्पकार कोण कोण ठरलं?
भारतानं एजबेस्टन कसोटीत इंग्लंडला 336 धावांनी पराभूत केलं. भारतानं इंग्लंडसमोर 608 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडचा संघ 271 धावांवर बाद झाला.
भारताच्या विजयाचे शिल्पकार
1/5

भारताच्या कसोटी टीमचा युवा कॅप्टन शुभमन गिल बर्मिंघम कसोटीत महत्त्वाचा खेळाडू ठरला. त्यानं फलंदाजीसोबत कर्णधार पद चांगल्या प्रकारे भूषवलं. शुभमन गिलला 430 धावा केल्या बद्दल प्लेअर ऑफ मॅच पुरस्कार देण्यात आला. शुभमन गिलनं पहिल्या डावात 269 तर दुसऱ्या डावात 161 धावा केल्या.
2/5

आकाश दीपनं दुसऱ्या डावात आणि पहिल्या डावात मिळून कसोटीत 10 विकेट घेतल्या. त्यानं पहिल्या डावात चार विकेट तर दुसऱ्या डावात 6 विकेट घेतल्या. आकाश दीपनं 99 धावा देत 6 विकेट घेतल्या. आकाश दीपनं बेन डकेट, जो रुट, हॅरी ब्रुक, ओली पोप, जेमी स्मिथ, कार्स यांच्या विकेट घेतल्या. आकाश दीपनं पहिल्यांदा पाच विकेट घेतल्याचं सांगितलं.
Published at : 06 Jul 2025 11:44 PM (IST)
आणखी पाहा























