एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Yavatmal : एक नंबर! यवतमाळच्या शेतकऱ्याच्याची कंपनी फोर्ब्सच्या यादीत
Yavatmal Farmer Forbes : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेतकरी पुत्राची 'ग्रामहित' कंपनीचं नाव फोर्ब्सच्या यादीत आलं आहे.
![Yavatmal Farmer Forbes : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेतकरी पुत्राची 'ग्रामहित' कंपनीचं नाव फोर्ब्सच्या यादीत आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/f9604b1883c89553fa9703bf0cda0ffa1662227620503265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
yavatmal
1/12
![Yavatmal Farmer Forbes : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेतकरी पुत्राची 'ग्रामहित' कंपनीचं नाव फोर्ब्सच्या यादीत आलं आहे. कंपनीचं नाव 'ग्रामहित' असून त्याचे संचालक पंकज महल्ले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/34287c99be1bca6a5afab442ee3919c726f9e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Yavatmal Farmer Forbes : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेतकरी पुत्राची 'ग्रामहित' कंपनीचं नाव फोर्ब्सच्या यादीत आलं आहे. कंपनीचं नाव 'ग्रामहित' असून त्याचे संचालक पंकज महल्ले आहेत.
2/12
!['ग्रामहित' ही शेतमालाच्या बाजारपेठेतील उतार चढावात शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळवून देणारी कंपनी फोर्ब्सद्वारे आशिया खंडातील नामांकित अग्रगण्य सामाजिक उद्योजकता क्रमवारीत निवडली गेली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/f392927d4c5d8915dee49e5c49cf12d1060dd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'ग्रामहित' ही शेतमालाच्या बाजारपेठेतील उतार चढावात शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळवून देणारी कंपनी फोर्ब्सद्वारे आशिया खंडातील नामांकित अग्रगण्य सामाजिक उद्योजकता क्रमवारीत निवडली गेली आहे.
3/12
![हे सगळे असे स्टार्टअप आहेत की जे जगातील गुंतागुंतीच्या समस्या नावीन्यपूर्ण रीतीने सोडवण्याच्या उद्देशाने वस्तू अथवा सेवा पुरवितात. फोर्ब्स चे यादीत स्थान मिळवणे ही अतिशय अवघड प्रक्रिया असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/82c05c58f50affaa0cf4ee5026620f8438e15.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे सगळे असे स्टार्टअप आहेत की जे जगातील गुंतागुंतीच्या समस्या नावीन्यपूर्ण रीतीने सोडवण्याच्या उद्देशाने वस्तू अथवा सेवा पुरवितात. फोर्ब्स चे यादीत स्थान मिळवणे ही अतिशय अवघड प्रक्रिया असते.
4/12
![फोर्ब्स अशा कंपन्यांची कामगिरी या निवडीच्या निमित्याने जगासमोर मांडून नव्या सामाजिक उद्योजकांना प्रोत्साहन देते. यंदा या निवड प्रक्रियेत 650 कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/f49bda1c948e0e85c877a866cbed1dcfd5fbf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोर्ब्स अशा कंपन्यांची कामगिरी या निवडीच्या निमित्याने जगासमोर मांडून नव्या सामाजिक उद्योजकांना प्रोत्साहन देते. यंदा या निवड प्रक्रियेत 650 कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.
5/12
![पंकज महल्ले, श्वेता ठाकरे (महल्ले) हे उच्च शिक्षित शेतकरी जोडपे ' ग्रामहित' चे संस्थापक संचालक असून कंपनी शेतकऱ्यांना शेतमाल साठवून विक्री करण्याची शास्त्रोक्त व आधुनिक पद्धत उपलब्ध करून देतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/fb399e4f7c2e2d9be76b9e1fc5124f0a839bc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंकज महल्ले, श्वेता ठाकरे (महल्ले) हे उच्च शिक्षित शेतकरी जोडपे ' ग्रामहित' चे संस्थापक संचालक असून कंपनी शेतकऱ्यांना शेतमाल साठवून विक्री करण्याची शास्त्रोक्त व आधुनिक पद्धत उपलब्ध करून देतात.
6/12
![शेतमाल विक्री सगळीकडेच एका अनिष्ट चक्रव्यूहात अडकलेली आहे. पिककाढणी हंगामात एकाच वेळी बहुतेक शेतकरी आपला माल विविध कारणांनी विक्रीला आणतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/eb6b534e04a0e9c2f12be832b8274fa508f82.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेतमाल विक्री सगळीकडेच एका अनिष्ट चक्रव्यूहात अडकलेली आहे. पिककाढणी हंगामात एकाच वेळी बहुतेक शेतकरी आपला माल विविध कारणांनी विक्रीला आणतात.
7/12
![स्वाभाविकच व्यापारी वर्ग दर पाडतो. देणेकऱ्यांच्या दबावामुळे व्यवहार मोकळे करण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावात माल विकून मोकळा होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/dff778d12b8db006b98d8fb3aae3510ce082f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वाभाविकच व्यापारी वर्ग दर पाडतो. देणेकऱ्यांच्या दबावामुळे व्यवहार मोकळे करण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावात माल विकून मोकळा होतो.
8/12
![शेतकऱ्याला माल विकायचा असल्यास घरूनच मोबाईलचे क्लिकवर विक्री व्यवहार पूर्ण करताना तारण कर्ज परस्पर वळते करून घेतले जाते. वारंवार बाजार पेठेत जाण्याची शेतकऱ्याला गरज पडत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/cf4485098f372911742d139c8281db70e39e1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेतकऱ्याला माल विकायचा असल्यास घरूनच मोबाईलचे क्लिकवर विक्री व्यवहार पूर्ण करताना तारण कर्ज परस्पर वळते करून घेतले जाते. वारंवार बाजार पेठेत जाण्याची शेतकऱ्याला गरज पडत नाही.
9/12
![या दोन्ही तिन्ही बाबी शेतकऱ्याच्या गावात, परिसरात उपलब्ध असतील तर ते अधिकच चांगले ठरते. ग्रामहित नेमकी हीच व्यवस्था शेतकऱ्यांना उपलब्ध करून देते. आजवर यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील सुमारे 3000 शेतकरी कुटुंबानी' ग्रामहित ' चे सहकार्याने या पद्धतीचा लाभ घेतला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/4de0b701c71c74b6a00f049465e037089aea5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या दोन्ही तिन्ही बाबी शेतकऱ्याच्या गावात, परिसरात उपलब्ध असतील तर ते अधिकच चांगले ठरते. ग्रामहित नेमकी हीच व्यवस्था शेतकऱ्यांना उपलब्ध करून देते. आजवर यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील सुमारे 3000 शेतकरी कुटुंबानी' ग्रामहित ' चे सहकार्याने या पद्धतीचा लाभ घेतला आहे.
10/12
![पंकज यांनी स्थानिक सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयातून आपले पदवी पातळीवरील ( BSW) शिक्षण पूर्ण केल्या नंतर शेतीचे क्षेत्रात काम करण्याचा अनुभव घेऊन मग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई मधून समाजकार्याची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/cbd7102f70a458506e926c37f8e62ef478fcc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंकज यांनी स्थानिक सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयातून आपले पदवी पातळीवरील ( BSW) शिक्षण पूर्ण केल्या नंतर शेतीचे क्षेत्रात काम करण्याचा अनुभव घेऊन मग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई मधून समाजकार्याची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली
11/12
![काही वर्ष टाटा चेच csr प्रकल्पात मोठ्या पगारावर काम केले.श्वेताने अभियांत्रिकी पदवी नंतर आयआयटी हैद्राबाद येथून पदव्युत्तर पदवी संपादन केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/df8c77c687aa420bbd14503f62d8f5aedba5f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही वर्ष टाटा चेच csr प्रकल्पात मोठ्या पगारावर काम केले.श्वेताने अभियांत्रिकी पदवी नंतर आयआयटी हैद्राबाद येथून पदव्युत्तर पदवी संपादन केली.
12/12
![शेती नि शेतकऱ्यांची ओढ दोघांनाही गावाकडे घेऊन आली.त्यातूनच' ग्रामहित ' चा शेतकरी हिताचा प्रवास सुरू झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/7a0c946a7093d0cdf1fd3b4f1901eb6698588.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेती नि शेतकऱ्यांची ओढ दोघांनाही गावाकडे घेऊन आली.त्यातूनच' ग्रामहित ' चा शेतकरी हिताचा प्रवास सुरू झाला.
Published at : 03 Sep 2022 11:25 PM (IST)
Tags :
Yavatmalअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion