एक्स्प्लोर
खतरनाक मांज्यापासून वाचण्यासाठी अनोखा उपाय शोधला; अहमदनगरच्या राष्ट्रपती पदकविजेत्या शिक्षकानं बनवलं वज्रकवच!
चायना मांज्यामुळे अनेक लोक जखमी होतात तर अनेकांचा जीव देखील जातो. हीच गोष्ट लक्षात घेऊन दोन वेळेला राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक अमोल बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक वज्रकवच बनवले आहे.
manja
1/10

मकर संक्रांतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरात पतंग उडवले जातात, बंदी असताना अनेक ठिकाणी चायना मांज्याचा वापर होतो.
2/10

दरवर्षी या चायना मांज्यामुळे अनेक लोक जखमी होतात तर अनेकांचा जीव देखील जातो
Published at : 15 Jan 2023 09:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
क्राईम
























