एक्स्प्लोर
खतरनाक मांज्यापासून वाचण्यासाठी अनोखा उपाय शोधला; अहमदनगरच्या राष्ट्रपती पदकविजेत्या शिक्षकानं बनवलं वज्रकवच!
चायना मांज्यामुळे अनेक लोक जखमी होतात तर अनेकांचा जीव देखील जातो. हीच गोष्ट लक्षात घेऊन दोन वेळेला राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक अमोल बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक वज्रकवच बनवले आहे.
manja
ट्रेंडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion






























