एक्स्प्लोर
कोकणात अतिवृष्टीनंतरही नद्या कोरड्या, रत्नागिरीत ठिकठिकाणी पाण्याचा दुष्काळ
Ratnagiri
1/7

दरवर्षी कोकणात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली तरीही या महिन्यात पाण्याचा दुष्काळ पाहायला मिळतोय.
2/7

महापुरामुळे वाहून आलेला गाळ आणि मातीमुळे नद्यांचे नैसर्गिक स्त्रोत बंद झाल्याने नद्या कोरड्या पडल्या आहेत. परिणामी आतापासूनच गावात पाण्याचा दुष्काळ जाणवू लागला आहे.
Published at : 03 Feb 2022 11:12 AM (IST)
आणखी पाहा























